Havaman andaja महाराष्ट्रात या तारखेला होणार मान्सून चे आगमन

Havaman andaja भारतीय हवामान विभागाने मानसूनची उत्तरेकडील सीमा आंदामान समुद्र, मालदीव आणि निकोबार बेटांमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. अशी अपेक्षा आहे की 31 मे पर्यंत मानसून भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल होईल. सामान्यपणे, मानसून 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये, 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो. … Read more